१. डीसुजा चाळ
डीसुजा चाळ ही मुंबईच्या माहीम येथे आहे. ही चाळ खुप मोठी असुन त्या चाळींमध्ये एक विहीर आहे. अस सांगतात की २० वर्षा पुर्वी या विहीरीला कोणतीही कडा नव्हती. एकदा चाळीत राहनारी एक महिला पाणी घेण्यासाठी त्या विहीरीकडे गेली असताना, त्या विहीरीला कडा नसल्याने तीचा पाय घसरून ती विहीरीत पडली. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती. तीची हाक कोणालाही ऐकु आली नाही. ती त्या विहीरी मध्ये बुडून मरन पावली. या घटनेला २० वर्ष झाली तरीही त्या विहीरी कडे जाण्यास लोक घाबरतात. त्या विहीरी भोवती तिची आत्मा फिरत असते असे तिथे राहणारी लोक सांगतात.


तिथे त्या विहीरीचा मालक दर आमावश्याला पुजा करतात. बऱ्याच लोकांनी एका महीलेची आकृती पाहिली ती नंतर अदृश्य होते. त्या आत्माने तिथे राहणाऱ्या लोकांना हाणी पोहचवली नाही. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. पण लोकांना बहुतेकदा सल्ला दिला जातो, की एकट्याने तिथे जाऊ नका. या चाळीत आणखी एक आत्मा आहे ती म्हणजे एका रक्षकाची असुन बहुतेकदा एका झाडाच्या जवळपास दिसते. तो रात्री येत असल्याचे दिसुन येत आहे. आणि काही लोक त्याला चाळीचे रक्षण करताना बघतात.
२. टाॅवर ॲाफ सायलेन्स
टाॅवर ॲाफ सायलेन्स हे नाव ऐकण्याईतकेच भीतीदायक आणि शांत आहे. दिवस रात्र इथे शांतता असते. आणि ही शांतता प्राणघातक आहे. याला शांततेचे क्षेत्र मानले जाते. हा जगातील सर्वात भयानक भाग मानला जातो. हे अश्या प्रकारचे एकमेव क्षेत्र आहे जेथे भितीदायक प्रवास केवळ पृथ्वीच्या अनुभवापुरते मर्यादित नाही तर त्या पेक्षा बरच काही आहे. दिवसा आपल्याला येथे एकापेक्षा जास्त भितीदायक दृश्य पाहायला मिळेल. इथली दृश्य भीतीदायक तसेच भिन्न आहेत.
इथल्या दृश्यांमध्ये लपलेल्या भीतीचे एक मोठे कारण आहे. आणि त्याचे कारण धार्मिक विधी आहे, ज्यामुळे येथे येणे म्हणजे वाईट गोष्टी स्वतःवर ओढावून घेतल्यासारखे होते. मुंबईच्या मलबार हिल भागांत स्थित टाॅवर ॲाफ सायलेन्स प्रत्यक्षात पारशी स्मशानभूमी आहे. इथल्या पारशी समाजातील लोक त्यांच्या मेलेल्यांचे अंतिम संस्कार करतात. त्यांच्या मध्ये मेलेल्या मानसाला जाळले किंवा पुरले जात नाही. ते मेलेल्या मानसाचे शरीर तिथे स्मशानभुमित सोडुन येतात. प्राण्याना खाण्यासाठी. गिधाडे आणि गरूड ते शरीर खाउन टाकतात.
२. टाॅवर ॲाफ सायलेन्स
टाॅवर ॲाफ सायलेन्स हे नाव ऐकण्याईतकेच भीतीदायक आणि शांत आहे. दिवस रात्र इथे शांतता असते. आणि ही शांतता प्राणघातक आहे. याला शांततेचे क्षेत्र मानले जाते. हा जगातील सर्वात भयानक भाग मानला जातो. हे अश्या प्रकारचे एकमेव क्षेत्र आहे जेथे भितीदायक प्रवास केवळ पृथ्वीच्या अनुभवापुरते मर्यादित नाही तर त्या पेक्षा बरच काही आहे. दिवसा आपल्याला येथे एकापेक्षा जास्त भितीदायक दृश्य पाहायला मिळेल. इथली दृश्य भीतीदायक तसेच भिन्न आहेत.
इथल्या दृश्यांमध्ये लपलेल्या भीतीचे एक मोठे कारण आहे. आणि त्याचे कारण धार्मिक विधी आहे, ज्यामुळे येथे येणे म्हणजे वाईट गोष्टी स्वतःवर ओढावून घेतल्यासारखे होते. मुंबईच्या मलबार हिल भागांत स्थित टाॅवर ॲाफ सायलेन्स प्रत्यक्षात पारशी स्मशानभूमी आहे. इथल्या पारशी समाजातील लोक त्यांच्या मेलेल्यांचे अंतिम संस्कार करतात. त्यांच्या मध्ये मेलेल्या मानसाला जाळले किंवा पुरले जात नाही. ते मेलेल्या मानसाचे शरीर तिथे स्मशानभुमित सोडुन येतात. प्राण्याना खाण्यासाठी. गिधाडे आणि गरूड ते शरीर खाउन टाकतात.
विकृत शरीर, मानवी सांगाडे, शरीरातून देहाचे मांस पाहून आपले रक्त गोठेल. दिवसात ज्या ठिकाणी असे घडते, त्या ठिकाणी रात्री काय देखावे असतील. येथील स्थानिकांमध्ये प्रचंड भिती आहे. इथे जरी एखाद्याने दिवसा जाण्याची चूक केली तर रात्रीच्या वेळी कोणीही इथे जाण्याची हिम्मत करत नाही.
येथे एक मुलगी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसते. जे रात्रीच्या वेळी त्या रस्त्यातून येनाऱ्या जाणाऱ्यांना लिफ्ट मागत असते. या व्यतिरिक्त या ठिकाणी कार अपघातात ठार झालेल्या पारशी कुटूंबातील व्यक्तीनी त्या मुलीला पाहिले असल्याचा दावाही केला जात आहे.
तिथे बऱ्याचदा लोक येताना आणि जाताना दिसतात. ते गाडी खराब झाल्याच्या बहाण्याने लोक त्यांच्यकडे खेचतात आणि मदतीसाठी आवाहन करतात. या आत्म्यांनी इथून जाणाऱ्या काही लोकांचे नुकसान केले, त्यानंतर येथे अस सांगण्यात येते की तेथे जाणे धोक्याच ठरू शकत. आणि आजारपणाचे आव्हान आहे.
हे ऐकण्यासारखे किती आहे, आणि खरे किती आहे. काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण अज्ञान लोक घाबरतात












































